महावितरणच्या देखभालीची कामे असल्याने शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत खारेगांव, मैत्री वाटिका, रेतीबंदर, वास्तुआनंद, ओझोन व्हॅली, मुंब्रा, खिडकाळी, दिवा आदी परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.