
राज्यातील ८ कोटी मतदारांपैकी मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या तब्बल १ कोटी ४३ लाख ४१ हजार मतदारांची नावे मतदारयादीतून बाद होणार आहेत. रितसर नोटीस व पंचनामा करून ही कारवाई करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानेच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.


-49.37 







