
कोणतेही पीक काढायचे असेल तर शेतकरी सहसा बाजारात जाऊन त्याचे बियाणे खरेदी करतो. धान्य असो वा डाळी, कडधान्य असो वा तेलबिया, फळभाज्या असोत वा पालेभाज्या या विविध पिकांसाठी मुबलक वेगवेगळ्या प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत.

Saturday, May 25, 2013
कोणतेही पीक काढायचे असेल तर शेतकरी सहसा बाजारात जाऊन त्याचे बियाणे खरेदी करतो. धान्य असो वा डाळी, कडधान्य असो वा तेलबिया, फळभाज्या असोत वा पालेभाज्या या विविध पिकांसाठी मुबलक वेगवेगळ्या प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत.

Friday, May 24, 2013
जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळणे किफायतशीर दुग्ध व्यवसायातील महत्त्वाचे सूत्र आहे. परंतु आजही ८० टक्के शेतकरी अल्प, अत्यल्प भूधारक तसेच जिरायत भागातील असून काही दूध उत्पादक भूमिहीन आहेत.

Thursday, May 23, 2013
जमिनीचा वापर केवळ पिकाच्या उत्पादनासाठी न करता जलसंवर्धनासाठीही करायला हवा. एक हंगामी पीक घेता येईल इतका जलसाठा शेतजमिनीतच करता आला पाहिजे. म्हणजे, शेततळेच तयार करायचे असे नाही.

Wednesday, May 22, 2013
मधमाश्यांच्या किमान तीन प्रजाती सतराव्या शतकापर्यंत फक्त पौर्वात्य प्रदेशापुरत्याच सीमित होत्या. नंतर माणसाने मधमाश्यांची मोहोळं स्वत:बरोबर देशोदेशी नेऊन मध आणि मेण मिळवायला सुरुवात केली.

Tuesday, May 21, 2013
भारतात जन्मलेल्या डॉ.पांडुरंग खानखोजे यांना भारतात परत येऊन आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले.

Monday, May 20, 2013
डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे हे क्रांतिकारक की कृषी शास्त्रज्ञ, असा प्रश्न निर्माण होतो! वर्धा येथे १८८४ साली जन्मलेले डॉ.खानखोजे यांचे शालेय शिक्षण वध्र्यातच झाले. त्यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९११ साली ते अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगॉन कृषी महाविद्यालयात शेतीचे

Saturday, May 18, 2013
उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असे पूर्वी म्हटले जात असे. पण आता शेती करायला सहजी कोणीच तयार होत नाही. अगदी शेतीशास्त्र शिकणारेसुद्धा अध्यापन, संशोधन, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या, सल्लागार अशीच कामे प्राधान्याने करताना दिसतात.

Friday, May 17, 2013
उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा असेल तर त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांना प्रथिनांचा पुरवठा कमी होतो. प्रथिनांमुळे दुधाचे उत्पादन तसेच शरीराची वाढ होत असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

Thursday, May 16, 2013
जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढवून सुपिकता वाढविण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय अपुऱ्या पाऊसमानात पीक घेणे कठीण आहे. सेंद्रिय खतांचा पुरवठा पुरेसा नसल्याने मोठय़ा प्रमाणावर असलेल्या कोरडवाहू क्षेत्रात त्यांचा वापर करणे केवळ अशक्य आहे. यासाठी शेणखत, कंपोस्ट खत वापराला अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Wednesday, May 15, 2013
पोळ्यांमध्ये साठविलेला मध पोळी न मोडता सुरक्षितपणे काढता यावा म्हणून मधनिष्कासन यंत्राची निर्मिती झाली. आईस्क्रीमच्या यंत्राप्रमाणे हॅण्डलच्या दांडय़ाने गरगर फिरवता येईल, अशा रचनेच्या या यंत्रात मधाची पोळी उभी ठेवली जातात.
एक चिमुरडी.. सतरा वेळा आरशात पाहत्येय.. तिचा चेहरा खट्ट होतोय.....
'श्शी. कसले वेडय़ासारखे गरम होतेय. रखरखाट नुसता. कधी एकदाचा संपतोय...
शुक्रवार हा माझ्यासाठी व्हिवाचा-'सो.कुल'चा वार असतो. आणि अर्थातच रीलीज होणाऱ्या...
आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून वाजते. 'वंदे मातरम'चे सूर आळवले जातात. मग...
Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.
