
विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास हा उभ्यानेच होत असल्याचे निदर्शनास आले.

विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास हा उभ्यानेच होत असल्याचे निदर्शनास आले.

वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही नसल्याने विजय सिंह(२६) या तरुणाच्या मृत्यूबाबत संशय बळावला आणि त्याचे रुपांतर जनआंदोलनात झाले

शहरातील पालिका शाळा आणि अंगणवाडीमधील बालकांच्या आरोग्याचा अहवाल प्रजाने मंगळवारी प्रकाशित केला.

ऑगस्टमध्ये ‘मेट्रो ३’च्या डब्याच्या प्रतिकृतीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.

आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या 'एक्प्रेस अड्डा' या कार्यक्रमाला संबोधित केले.

"सरकारने जी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, ती खूपच तुटपुंजी आहे. एकूण नुकसान पाहता २५ हजार कोटींपेक्षा…

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अकरा दिवस झाले तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. उलट दररोज नवा राजकीय ड्रामा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आगामी रब्बी हंगामाची तयारी आणि योजनेची आढावा बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली.

भाजपाचे नेते विनोद तावडे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल असे विधान केले आहे.

जाणून घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काय म्हणाले

कोणत्याही क्षणी गोड बातमी येईल. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.