
धोका कमी करण्यासाठी हंगामपूर्व उत्पादन घेणाऱ्यांचा निर्णय


शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून चिंता व्यक्त

पेस्ट कंट्रोलचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पुरेसे सफाई कामगार नसल्याने हे काम योग्य पद्धतीने होत नाही.

नांदगाव तालुक्यात कोंब फुटलेला मका, जमीनदोस्त झालेली बाजरी आणि ज्वारी, शेतात सडणारे कांदे अशी परिस्थिती असल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

सध्या शहर परिसरात नाक्यावर, चौफुलीवर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक अर्थात हेल्मेट न घालणाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

राजकीय मंडळी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जाचा फेरा, विस्कटलेली शेतीची घडी यांचे गाऱ्हाणे समजून घेत ते सरकारदरबारी मांडण्याचे आश्वासन देत…

शहर विकासाच्या वाटेवर असतांना शहरातील वाहन संख्याही दिवसागणिक वाढत असून वाहनांच्या वेगामुळे अपघाताच्या संख्येतही वाढ होत आहे.

संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे

नाशिक विभागातील पाच जिल्ह्य़ांत ६३ टक्के शेती उद्ध्वस्त

आईच्याच साडीने घेतला गळफास


सोल्युशन्सचे पुरवठादार, अवलंबून असणारे लघू उद्योजक प्रलंबित रकमेमुळे जेरीस आले आहेत.