Page 70550 of
मुळा धरणातून जायकवाडीकडे आज सकाळी पाणी झेपावण्यास सुरुवात झाली. सकाळी पाण्याचा वेग चार हजार नऊशे दहा क्युसेक्स एवढा होता. दुपारनंतर…
परभणी शहर हद्दीत एलबीटी स्थगितीबाबत शासनाचे कुठलेही तोंडी अथवा लेखी निर्देश नसल्यामुळे १ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था करवसुलीबाबत कारवाई केली…
या वर्षी झालेल्या कमी पावसाचा मोठा फटका जिल्ह्य़ातील जवळपास एक लाख एकर क्षेत्रावरील मोसंबी पिकास बसणार आहे. जालना जिल्हा मोसंबी…
पगार महापालिकेचा व चाकरी पुढाऱ्यांची असा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रकार थांबविण्यासाठी आयुक्त सुधीर शंभरकर यांनी धाडसी पाऊल उचलले…
ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने जप्त केल्यानंतर आज शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी…
औसा तालुक्यातील टेंभी येथे सुमारे दीड हजार एकर परिसरात सोळाशे मेगावॉट क्षमतेचा गॅसवर आधारित उभारण्यात येणारा ऊर्जानिर्मिती प्रकल्प कधी सुरू…
ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार व स्थानिक नेत्यांनी गावातील आपले वजन राखले. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, गटनेते रमेश आडसकर यांच्यासह…
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परळी वैजनाथ तालुक्यातील सिरसाळा, धर्मापुरी यासह ५० ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातील ९० टक्के ग्रामपंचायतींत…
मराठीतील प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांच्या कवितांवरील ‘साजणवेळा’ या संगीतप्रधान कार्यक्रमाचा अंबाजोगाईकरांनी आस्वाद घेतला. सूर आणि संगीत यांचा सुरेल संगम असा…
जीवनात नुसता भाबडा आशावाद असून चालत नाही. त्यात वास्तवाचे भान आणि आचरणाचे बळ असावे, असे प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांनी…
जिल्ह्य़ात नोव्हेंबरपासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. जानेवारीमध्ये जिल्ह्य़ातील किमान तीनशे गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येणार आहे.
जिल्हय़ात ठिकठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. प्रमुख जिल्हा मार्ग योजनेतील सर्व रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी…