अल्पकालीन सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात सलग तिसऱ्या दिवशी देशभर झालेल्या हिंसक घटनांचा केंद्र सरकार व भाजपने निषेध केला असून आंदोलन करण्यापेक्षा…
संरक्षण दलातील अग्निपथ भरती योजनेविरोधातील उद्रेकाचे लोण शुक्रवारी देशाच्या दक्षिण भागातही पसरले.
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ या हिंसाचाराचे लोट आता तेलंगणापर्यंत पोहचले आहेत.
‘अग्निपथ’ योजनेत भरतीचे वय १७.५ वर्षे ते २१ वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन केलं जात आहे
धनंजय गेली ४ वर्ष सैन्य भरतीची तयारी करत होता. दीड वर्षांपूर्वी त्याने शाररीक क्षमतेची चाचणी पार केली होती.
सरकारने अशाप्रकारे लष्करात प्रयोग करू नये, असं सशस्त्र दलात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणारे लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे…
सलग तिसऱ्या दिवशी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुण आंदोलन करत असून यावेळी ट्रेनला आग लावण्यात आली
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र
बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये हिंसक आंदोलने
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेचे गुरुवारी उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांत तीव्र पडसाद उमटले.