Page 2 of कृषी कायदे News
पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा करताना हमीभावाचा कायदा करण्याची ग्वाही दिली होती.
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.
गेल्या आठ वर्षात केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा आढावा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर आता शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारा संयुक्त किसान मोर्चा…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केलीय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर हल्लाबोल केलाय.
मोदी सरकारने प्रतिष्ठा पणाला लावलेले नवे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवार यांनी या निर्णयावर त्यांची…
मोदी सरकारने प्रतिष्ठेचा निर्णय बनवलेले कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केलंय.
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. या निर्णयावर शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी…
हा शहाणपणा त्यांना सूचला त्याचे कौतुक आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे
मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांनी निर्धाराने केलेल्या आंदोलनानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आता…
मृत शेतकऱ्याच्या डाव्या हातावर फक्त ‘जिम्मेदार’ हा शब्द लिहिलेला होता