
जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील शास्त्रज्ञ, तापमानवाढ रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
जगभरातील १३८ ‘एक्टोथर्म्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींचा हा अभ्यास आहे.
ग्रीनलॅड देशातील बर्फ वितळण्याचा अभ्यास करण्यात आला असून याबाबत विविध अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे
येत्या काही वर्षांत या हिमनदीतील बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढू शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
लोकसभेने नुकतेच ‘भारतीय अंटार्क्टिक विधेयक’ मंजूर केले. त्यामुळे अंटार्क्टिका खंडाच्या संवेदनशील झालेल्या व धोक्यात आलेल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपाय योजण्यासाठी भारताचा…
अति-प्रचंड वादळे, अति-प्रचंड पाऊस, लांबलेले अवर्षणाचे दिवस, एकूणच हवामानाची व पावसाची वाढती अनिश्चितता हे सर्व अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहे.
हवामान बदलाची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे, हे समजूनही माणूस आपल्या वर्तनात बदल करताना दिसत नाही. यामागची महत्त्वाची कारणे…
राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तापमानात सुमारे दोन ते तीन अंशांची…
नदी पुनरुज्जीवनासाठी सरकारवर अवलंबून न राहता समाजाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोमवारी (२८ मार्च)…
पूर्व अंटार्क्टिका सामान्यापेक्षा ७० अंश अधिक गरम झाल्यामुळे हवामान शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत.
वाढलेल्या तापमानात तगून राहणं मानवजातीला अशक्य होईल. भारतासह आशिया खंडातील अनेक देशांत तापमानवाढीचे गंभीर पडसाद उमटतील.
भारतीय इतिहासकार विजय प्रसाद यांनी हवामान बदलाचा दोष इतर देशांना देऊन लादले जात असलेल्या निर्बंधांवर सडकून टीका केलीय.
जागतिक तापमान वाढीबाबत आयपीसीसीनं (Inter-governmental Panel on Climate Change ) ने धोक्याची सूचना दिली आहे.
फुलाला सुंगध मातीचा असे आपण म्हणतो पण त्यात हवामानाचाही बराच मोठा संबंध असतो.
रासायनिक आणि सेंद्रीय शेतीतील उत्पादनांच्या सेवनाने हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आजार होतात.
श्वसनाचे रोग असलेल्या लोकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरात बसण्यास सांगितले आहे.
पाणथळ आणि खारफुटीच्या ऱ्हासाबाबत वारंवार तक्रारी करूनही राज्य सरकारतर्फे काहीच केले जात नाही
जगातील ५३ कोटी मुले जागतिक तापमानवाढीने परिणाम झालेल्या भागात राहतात.
जागतिक तापमानवाढीशी याचा संबंध आहे का, याचा अभ्यास सध्या करण्यात येत आहे.
हवामान बदल, त्यातील भारत व चीनची भूमिका, जागतिक अर्थव्यवस्था व दहशतवादविरोधी उपाययोजना या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर जी-७ देशांच्या जर्मनीतील शिखर बैठकीत…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.