
शेतीत पारंपरिक पिके घेऊन त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे प्रमाण वाढले आहे.
खरीप पीकविमा भरण्यास राज्य सरकारने ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे पीकविम्यापासून वंचित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा असहकार, दुसरीकडे तलाठय़ांची लाचखोरी अशा कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी संपली. मात्र,…
राज्यातील १३५ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापकी ९१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ६८ टक्के पेरणी होऊनही पावसाअभावी पिके माना…
गेले १५ दिवस पीकविमा रकमेवरून सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळानंतर अखेर जिल्हा बँकेने विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याचे ठरविले…
पावसाने गुरुवारी जिल्हाभर जोरदार हजेरी लावली. परभणी व जिंतूर शहरांत दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. पेरणीयोग्य पावसामुळे जवळपास सर्वच भागांत…
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी १६० कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला…
दुष्काळ, अतिवृष्टी, टंचाई अशा विविध परिस्थितीत शेतकऱ्याला किमान सुरक्षा कवच प्राप्त व्हावे, या साठी १९९९ पासून केंद्र सरकारच्या पुढाकाराने पीकविमा…
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला जाऊ लागला आहे. गेल्या २-३ वर्षांपासून सातत्याने कमी…
शेतीमालाचा हमीभाव जाहीर करूनही बाजार समित्यांच्या भोंगळ कारभारामुळे खुल्या बाजारात मालास भाव मिळत नाही. सरकारने सुरू केलेल्या हमी केंद्रावर माल…
गेल्या आठवडय़ात झालेला अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्य़ात ५५ हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्हा…
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत,…
पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत बँकेकडून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आíथक लूट होत असल्याची तक्रार स्वाभिमानी…
जिल्ह्य़ात सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे ठिकठिकाणी नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात शेततळी फुटल्याने…
जिल्हय़ातील पारंपरिक पीकउत्पादन इतर जिल्हय़ांच्या तुलनेत कमी आहे. ते वाढविण्यासाठी त्यातील त्रुटी काढून योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे, असे मत…
वेळेआधीच झालेले पावसाचे आगमन आणि यंदा सरासरीइतके पाऊसपाणी होण्याचा अंदाज हे शेतकऱ्यांसाठी शुभवर्तमानच ठरले आहे.
दक्षिण भारतात यंदा वेळेवर झालेले पावसाचे आगमान आणि जवळपास चार वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिसणाऱ्या सुगीची शक्यता ही आगामी काळात सोने-मागणी बळावण्याकडेच…