scorecardresearch

पीकविमा भरण्यासाठी अखेर मुदत वाढविली

खरीप पीकविमा भरण्यास राज्य सरकारने ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे पीकविम्यापासून वंचित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पीकविमा भरण्याची मुदत संपली, शेतकरी वंचितच!

एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा असहकार, दुसरीकडे तलाठय़ांची लाचखोरी अशा कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी संपली. मात्र,…

पीकविम्याच्या गदारोळावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

गेले १५ दिवस पीकविमा रकमेवरून सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळानंतर अखेर जिल्हा बँकेने विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याचे ठरविले…

परभणी-जिंतूरला जोरदार पाऊस; पावसामुळे खरीप पेरण्यांना प्रारंभ

पावसाने गुरुवारी जिल्हाभर जोरदार हजेरी लावली. परभणी व जिंतूर शहरांत दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. पेरणीयोग्य पावसामुळे जवळपास सर्वच भागांत…

परभणीतील शेतकऱ्यांना पीकविम्याचे १६० कोटी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी १६० कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला…

शेतकऱ्यांचे हित कमी, कंपन्यांनाच झुकते माप!

दुष्काळ, अतिवृष्टी, टंचाई अशा विविध परिस्थितीत शेतकऱ्याला किमान सुरक्षा कवच प्राप्त व्हावे, या साठी १९९९ पासून केंद्र सरकारच्या पुढाकाराने पीकविमा…

बीडला ३ लाख शेतकऱ्यांनी ३० कोटींचा पीकविमा भरला

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला जाऊ लागला आहे. गेल्या २-३ वर्षांपासून सातत्याने कमी…

महिना लोटूनही मालाचे पैसे नाहीत

शेतीमालाचा हमीभाव जाहीर करूनही बाजार समित्यांच्या भोंगळ कारभारामुळे खुल्या बाजारात मालास भाव मिळत नाही. सरकारने सुरू केलेल्या हमी केंद्रावर माल…

जालना जिल्ह्य़ात ५५ हजार एकर पिकांना गारपिटीचा फटका

गेल्या आठवडय़ात झालेला अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्य़ात ५५ हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्हा…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधी देऊ -पतंगराव कदम

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत,…

संबंधित बातम्या