scorecardresearch

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एव्हीएच केमिकल कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱया स्थानिक नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली.

कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील

कोल्हापुरात टोलची आकारणी शनिवारी मध्यरात्रीपासून होणार नाही, याबाबत बांधकाम राज्यमंत्र्यांसमवेत टोलविरोधी कृती समितीची बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असे…

कोल्हापुरात भरदिवसा गोळय़ा घालून तरुणाचा खून

किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसन गोळ्या झाडून खून करण्यामध्ये झाले. भरदिवसा वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने नगरसेवकाच्या पुतण्यांवर केलेल्या गोळीबारामुळे शहरात एकच…

कोल्हापुरात पारंपरिक वैमनस्यातून गोळीबारात एकाचा मृत्यू

कोल्हापुरातील रमणमळा परिसरातील दोन गटांमध्ये असलेल्या पारंपरिक वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी झालेल्या गोळीबारामध्ये एकजणाचा मृत्यू झाला.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान

सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने व जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडणे, विजेचे…

कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे

एलबीटी विरोधातील व्यापार बंदचे आंदोलन कोल्हापुरातील व्यापारी उद्या बुधवारपासून मागे घेणार आहेत. उद्यापासून शहरातील व्यापार पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती…

उकाडय़ाने त्रस्त कोल्हापूरकरांना पावसाची हुलकावणी

करवीर नगरीतील निसर्गचित्र. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी पावसामुळे दिलासा मिळेल, असे वाटत होते. पण पावसाने हुलकावणी दिल्याने भ्रमनिरास झाला.

‘अंगारकी’ चित्रीकरणाला कोल्हापुरात प्रारंभ

येथील चित्रनगरीतील चित्रीकरणाची प्रदीर्घ काळची अंगारकी सोमवारी संपुष्टात आली. आयडीएल एन्टरटेन्मेंट प्रस्तुत व अविनाश मोहितेनिर्मित ‘अंगारकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सोमवारी…

अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे कोल्हापुरात गोंधळ

शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम वर्षांच्या अभियांत्रिकीच्या शनिवारी झालेल्या मॅथॅमिटिक्स विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

‘संभवामि युगे युगे’चे कोल्हापुरात प्रयोग

‘संभवामि युगे युगे’ या महानाटय़ाच्या निमित्ताने येथील शिवाजी स्टेडियमवर गोकुळनगरी अवतरली आहे. गोवा-फोंडा येथील श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या…

जलवाहिनीच्या गळतीने कोल्हापुरात पाण्यासाठी धावाधाव

पाणीटंचाईच्या झळांमुळे करवीर नगरीत दुष्काळग्रस्तांसारखी परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याचा ठणठणाट कायम राहिल्याने कडक उन्हात नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

संबंधित बातम्या