scorecardresearch

पाण्यासाठीच पावसाकडे लक्ष

खरीप हंगाम हातचा गेला. आता गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, पाऊस आला तरी तो सडा टाकल्यासारखाच…

‘अमरावती विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतरच बाबा भांड यांची नियुक्ती’

साक्षरता अभियानाच्या खडू-फळा योजनेतील अपहारप्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही केवळ अमरावती विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळावर बाबा भांड…

तुळजापूरमध्ये कृत्रिम पाऊस बरसला, लातूरमध्ये अपयश

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रडारची उभारणी औरंगाबाद शहरात युद्धपातळीवर सुरू असून, उद्या (शनिवार) दुपापर्यंत याचे काम पूर्ण होईल.

‘दुष्काळामुळे राज्यभरातील ऊसउत्पादनात ३० टक्के घट’

पावसाअभावी राज्यभर भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून, दुष्काळामुळे ऊसउत्पादनात दुष्काळग्रस्त भागात ५० टक्के, तर उर्वरित भागात २५ टक्के घट…

ऊसउत्पादक शेतकरी, साखर उद्योगाच्या अडचणी सोडवणार

साखर दराच्या घसरणीमुळे ऊस शेतकरी व साखर उद्योग संकटात सापडला असून, साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी राज्य व केंद्र सरकारांकडून सकारात्मक…

धोरण लकव्यामुळे साक्षरता मोहीम कोमात!

‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून गप्प राहण्याशिवाय पर्याय नाही. कारण समोर कोणतेच काम नसल्याचा अनुभव सध्या राज्याच्या साक्षरता अभियानातील सुमारे…

दुष्काळाचा वन्यजीवांना फटका.. आठवडय़ाला दोन हरणांचा मृत्यू!

दुष्काळाच्या वणव्यात वन क्षेत्राची वाताहत होत असून, पाणी व खाद्याच्या शोधात वन्य प्राणी वन क्षेत्रातून बाहेर पडू लागले आहेत. मात्र,…

लातूरजवळ भीषण अपघातात ११ ठार

वर्तमानपत्राची पार्सले घेऊन जाणारी जीप आणि मालमोटारीची समोरासमोर जोराची धडक होऊन जीपमधील ११ जण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी…

भूमी अधिग्रहण लोकजागृती; आज राहुल गांधी संदेशयात्रा

भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात जनजागृती करण्यासाठी जिल्हय़ात उद्यापासून (गुरुवारी) शनिवापर्यंत तीन दिवस राहुल गांधी संदेश पदयात्रा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे…

संबंधित बातम्या