साक्षरता अभियानाच्या खडू-फळा योजनेतील अपहारप्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही केवळ अमरावती विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळावर बाबा भांड…
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रडारची उभारणी औरंगाबाद शहरात युद्धपातळीवर सुरू असून, उद्या (शनिवार) दुपापर्यंत याचे काम पूर्ण होईल.
भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात जनजागृती करण्यासाठी जिल्हय़ात उद्यापासून (गुरुवारी) शनिवापर्यंत तीन दिवस राहुल गांधी संदेश पदयात्रा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे…