उन्हाळय़ाची चाहूल लागताच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई आराखडय़ानुसार मार्च महिन्यात १४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई…
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे शहराच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस…
शहरातील सांडपाण्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी दूषित होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर सकारात्मक भूमिका दर्शवित महापालिकेला केंद्र सरकारने ४९१ कोटीचा निधी…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी घेतलेल्या निर्णयाला विद्वत परिषदेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी मंगळवारी झालेल्या विद्वत…
अनुसंधान केंद्राच्या श्रेणीवर्धनामुळे ५६८ खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासह रुग्णालयात पदव्युत्तर शोधन पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाची संस्था सुरू होणार आहे.
राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी नाशिक विमानतळावरील प्रवासी इमारतीत पर्यटन विकास महामंडळाने बसविलेली ‘इन्फॉर्मेशन अॅण्ड बुकिंग कियॉस्क’ ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यरत…