Page 2 of एमएमआरडीए News
एमएमआरडीए पश्चिम उपनगरातील मढ, मालवणी, मार्वे, ऐरेंगल, दारवली आणि आकसे या गावांचा वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास करण्याच्या विचारात आहे.
महापालिकेच्या सागरी किनारा रस्त्याला जोडून सागरी सेतू पुढे कसा न्यायचा याचा अभ्यास केला जाणार आहे.
सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० गावे वगळण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. आता या ८० गावांचा एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास केला जाणार…
ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी १३.१४ किमी लांबीचा बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
पुलाचे काम पूर्ण झाले असून ७९० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे शनिवारी, ९ मार्चला रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
अटल सेतू प्रभावित क्षेत्रात ‘नवनगर’ अर्थात तिसरी मुंबई वसविण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.
ही मेट्रो मार्गिका ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेची विस्तारीत मार्गिका आहे. त्यामुळे ‘मेट्रो १२’ मार्गिकेमुळे ठाणे आणि…
‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून या मार्गिकेसाठी मेट्रो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय…
महापालिकेची पाणीपट्टी थकविणाऱ्यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींचाही समावेश आहे.
महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे-बोरिवली प्रवास अतिवेगवान आणि सुकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे
या मार्गावरील टोल नाक्यांवर मध्यरात्री उशिरापर्यंत टोल वसुली केली जात नव्हती.