scorecardresearch

पंचगंगेच्या प्रदूषणावर व्यापक बैठक घेण्याचा निर्णय

पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कोल्हापूर महानगरपालिका कितपत जबाबदार आहे हे सत्य आता सामोरे आले असून लोकांच्या जिवाचा खेळ मांडणाऱ्या नदी प्रदूषणास…

विळखा.. भूजल प्रदूषणाचा

भूजल प्रदूषणाच्या समस्येने आक्राळविक्राळ रूप धारण केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. भूजल प्रदूषित होणार नाही हेच पाहणे हाच त्यावरचा उपाय ठरतो.…

योग्य सूचना

ध्वनिप्रदूषणाच्या वाढत्या घटना ही शहरवासीयांची डोकेदुखी असते. शहरात रोज, कुठे ना कुठे, ध्वनिवर्धक लावून धिंगाणा सुरू असतो. धार्मिक कार्यक्रमाबरोबर कौटुंबिक…

बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी नियमावलीची आवश्यकता

ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेले नियम वैज्ञानिक असून आरोग्याचा विचार करून जागतिक आरोग्य संघटनेनेच ते घालून दिले असल्याची भूमिका केंद्रीय पर्यावरण…

गोव्यातील खाणउद्योग संकटात

हवा आणि जलप्रदूषण नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार गोव्यातील १०७ खाणी सुरू करण्याची परवानगी देता येणार नाही, असे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने…

वैनगंगेच्या भयावह प्रदूषणाकडे शासनाचे दुर्लक्ष

वैनगंगा नदीच्या प्रदूषणास मुख्यत: नाग नदीचा प्रवाह कारणीभूत आहे. हे प्रदूषित पाणी कन्हान नदीच्या माध्यमातून वैनगंगा नदीत येते आणि गोसेखुर्द…

चंद्रपूरवर वीज प्रकल्पांचा मारा, शहराला प्रदूषणाचा विळखा

पाण्याचे मुबलक स्त्रोत उपलब्ध नसतांनाही एक तोन नव्हे तर तब्बल ५५ छोटे-मोठे वीज प्रकल्प एकटय़ा चंद्रपूर जिल्हय़ात येऊ घातल्याने लवकरच…

चंद्रपूर जिल्ह्य़ात उद्योगच नाही, तर वाढत्या वाहनांमुळेही प्रदूषण

या जिल्ह्य़ात केवळ उद्योगच नाही, तर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळेही प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. दरवर्षी या जिल्ह्य़ातील रस्त्यांवर ३५…

लोकजीवनावरील आधुनिक विज्ञानाच्या प्रभावाचा बोर्डीतील परिसंवादात मागोवा

पारंपरिक ऊर्जास्रोतांमुळे येणाऱ्या समस्या, वाढणारे प्रदूषण यांचा सामना करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांची मदत घ्यावी. पर्यावरणाला धोका न पोहोचवता विकास साधण्यासाठी उपलब्ध…

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी मुख्य सचिवांचीच समिती नेमावी

‘थेट जलवाहिनी योजने’ला खो घालणारे मुख्य सचिव व अन्य सर्व संबंधित अधिकाऱ्यांचीच पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी खास नियुक्ती करावी तसेच त्यांच्यावर…

महाड तालुक्यातील प्रदूषणाविरोधात ग्रामस्थांचा हल्लाबोल

महाड एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतील सांडपाणी सावित्री नदीमध्ये सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्याचा परिणाम नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या…

ठाणे शहरात ध्वनीचे प्रमाण घटले, पण वायुप्रदूषणात वाढ

गेली काही वर्षे सातत्याने आवाजी फटाक्यांविरोधात करण्यात येत असलेल्या प्रबोधनाचा परिणाम यंदा ठाणे शहरात दिवाळीच्या दिवसात दिसून आल्याचे महापालिका प्रदूषण…

संबंधित बातम्या