वाचक News
आयुष्य रसरसून जगताना जर एखाद्याचं आयुष्य आकस्मिक अपघाताने जागच्या जागी ठप्प (पॅराप्लेजिक) झालं; तर आलेल्या एकटेपणातून, त्या व्यक्तीचा जो आत्मसंवाद…
इतिहासातील घटनांशी प्रामाणिक राहत, त्यात फेरफार न करता कथानक रचणे सोपे काम नाही. लेखकद्वयींनी हे भान सांभाळत ही कादंबरी लिहिली…
लोकरंग’ (१० मार्च) मधील ‘आधारभूत तिढा कुठवर नेणार?’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख वाचला. कृषी क्षेत्रातील संकटाची कारणमीमांसा करताना अनेक…
‘खाऊ या ‘त्यांच्या’साठीही’ हा मंजिरी घरत यांचा लेख (२४ फेब्रुवारी) फार छान आहे. अत्यंत सोप्या, साध्या शब्दांत आपल्या पारंपरिक आहाराचे…
कादंबरीतल्या बऱ्याच स्थलांतरित भारतीयांना आपल्या समाजातील जाचक रूढी, परंपरांपासून दूर राहावेसे वाटत असल्यामुळे कितीही कठीण आयुष्य लंडनमध्ये वाटय़ाला आले तरी…
यामध्ये सलग ३६ तास अखंड वाचन करण्यात आले.
वाचन करताना येणारे किस्से कऱ्हाडे यांनी मुलांना सांगितले.
हा कार्यक्रम बालकमंदिर येथे पार पडणार आहे.
लेखकांना प्रकाशात आणण्याचे काम प्रकाशक करतात आणि ते मात्र अंधारातच राहतात.
व्होट बँकेचा विचार न करता आधीच होरपळून निघलेल्या या जनतेकडे पाहून या निर्णयाचा फेरविचार करा.’
‘सर्वमंगल क्षिप्रा’ या आत्मचरित्रावरील मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह असलेले ‘सर्वमंगल क्षिप्राबद्दल’ हे पुस्तक गुरुवारी (१७ मार्च) प्रकाशित होत आहे.