scorecardresearch

आयात फळांचे उत्पादकांसमोर आव्हान

आयात केलेली सफरचंदे, किवी फळे यांनी भारतीय फलोत्पादकांना मोठे आव्हान निर्माण केले आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या फळांच्या पुरवठय़ाची…

मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता नाही – शरद पवार

सरकारने अन्न सुरक्षा योजनेवर अध्यादेश जारी केला असला तरी त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार…

‘साहेबांचे’ दिल्ली दरबारी वजन वाढावे; अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे- शशिकांत शिंदे

‘साहेबांचे’ दिल्ली दरबारी वजन वाढावे तर अजितदादांनी राज्यात मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे, अशी इच्छा नवे जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी चिंचवड येथे…

शरद पवारांना सांगलीकरांनी त्यांची पत दाखवली

सांगली महापालिकेच्या निकालातून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांची पत दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोईनुसार शिवसेना व…

राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच समाजात बदल घडेल

राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच सामाजिक जीवनात बदल घडू शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

खासदारांचा सातबारा

लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरूवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी…

मुख्यमंत्र्यांच्या ३० हजार कोटींच्या मागणीला शरद पवारांचा पाठिंबा

राज्याला टंचाईमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांकडे ३० हजार कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. आगामी तीन वर्षांत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण…

सामान्यांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता असावी – पवार

पत्रकारिता जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारी असावी. त्यातून जनसामान्य नाउमेद न होता उत्साही बनावेत, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी…

परभणी पालकमंत्रिपद, वरपूडकरांचा ‘यू टर्न’

राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात खांदेपालट केल्यानंतर परभणीचे रिक्त झालेले पालकमंत्रिपद मात्र अजूनही रिक्तच आहे. दरम्यान, राज्यमंत्री फौजिया खान यांना पालकमंत्री करावे, अशी…

अन्नधान्य किमती नियंत्रणात भारताची मदत – शरद पवार

तांदूळ आणि गव्हाची निर्यात करून भारताने जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात मदत केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.…

केदारनाथ येथे अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी लष्कराचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’

केदारनाथ येथील प्रलयामध्ये अडकलेल्या पुणेकरांच्या सुटकेसाठी हा परिसर लष्कराने पिंजून काढावा आणि हरवलेल्या पुणेकरांचा शोध घ्यावा यासाठी शरद पवार यांनी…

राष्ट्रवादी नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’!

राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मोठे बदल केल्याचा आव पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आणला असला तरी असे बदल म्हणजे राष्ट्रवादाला…

संबंधित बातम्या