लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरूवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी…
राज्याला टंचाईमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांकडे ३० हजार कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. आगामी तीन वर्षांत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण…
पत्रकारिता जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारी असावी. त्यातून जनसामान्य नाउमेद न होता उत्साही बनावेत, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी…
राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात खांदेपालट केल्यानंतर परभणीचे रिक्त झालेले पालकमंत्रिपद मात्र अजूनही रिक्तच आहे. दरम्यान, राज्यमंत्री फौजिया खान यांना पालकमंत्री करावे, अशी…
तांदूळ आणि गव्हाची निर्यात करून भारताने जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात मदत केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.…
राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीच्या राजकारणाने नव्हे, तर समाजकारणाच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे. कोणाकडूनही जाती-पातीमध्ये दुरावा निर्माण करण्याचे काम होता…
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लावण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनाला शासनाने आर्थिक प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत. हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी…