scorecardresearch

राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच समाजात बदल घडेल

राजकारणाला समाजकारणाची किनार ठेवली तरच सामाजिक जीवनात बदल घडू शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

खासदारांचा सातबारा

लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरूवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी…

मुख्यमंत्र्यांच्या ३० हजार कोटींच्या मागणीला शरद पवारांचा पाठिंबा

राज्याला टंचाईमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांकडे ३० हजार कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. आगामी तीन वर्षांत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण…

सामान्यांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता असावी – पवार

पत्रकारिता जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारी असावी. त्यातून जनसामान्य नाउमेद न होता उत्साही बनावेत, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी…

परभणी पालकमंत्रिपद, वरपूडकरांचा ‘यू टर्न’

राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात खांदेपालट केल्यानंतर परभणीचे रिक्त झालेले पालकमंत्रिपद मात्र अजूनही रिक्तच आहे. दरम्यान, राज्यमंत्री फौजिया खान यांना पालकमंत्री करावे, अशी…

अन्नधान्य किमती नियंत्रणात भारताची मदत – शरद पवार

तांदूळ आणि गव्हाची निर्यात करून भारताने जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात मदत केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.…

केदारनाथ येथे अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी लष्कराचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’

केदारनाथ येथील प्रलयामध्ये अडकलेल्या पुणेकरांच्या सुटकेसाठी हा परिसर लष्कराने पिंजून काढावा आणि हरवलेल्या पुणेकरांचा शोध घ्यावा यासाठी शरद पवार यांनी…

राष्ट्रवादी नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’!

राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मोठे बदल केल्याचा आव पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आणला असला तरी असे बदल म्हणजे राष्ट्रवादाला…

असं बोलणं आणि वागणं तुम्हालाच जमतं!

गेली चार दशके महाराष्ट्रातील राजकारणाचे अविभाज्य अंग असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वादग्रस्त विधाने करीत नाहीत, पण त्यांच्या…

जातीय राजकारण करणाऱ्यांना शरद पवार यांचा सज्जड इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीच्या राजकारणाने नव्हे, तर समाजकारणाच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे. कोणाकडूनही जाती-पातीमध्ये दुरावा निर्माण करण्याचे काम होता…

संशोधनासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी – शरद पवार

विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लावण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनाला शासनाने आर्थिक प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय…

मुख्यमंत्र्यांची माढय़ात बोटीतून दुष्काळाची पाहणी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत. हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी…

संबंधित बातम्या