दुष्काळी स्थिती असल्याने सांगलीला हक्काचे आणि नियमित पाणी मिळावे या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
जेसीबीच्या साह्याने कालव्याचे आऊटलेट फोडून पाणी पळविण्यात आले. याप्रकरणी २३ शेतकऱ्यांविरूध्द जलसंपदा विभागाच्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…
राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यातील पाणीवापर मोठ्या प्रमाणावर असतानाही शहरातील ५० लाख लोकसंख्येपैकी किमान १० लाख लोकसंख्येला पाण्यासाठी धावाधाव करावी…
कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (ता.१२) मोहिली येथील उदंचन, जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.