ज्यांच्या अंतरंगात खरी शुद्ध भक्ती नसते, नव्हे तिची त्यांना इच्छादेखील नसते.
ज्यांच्या अंतरंगात खरी शुद्ध भक्ती नसते, नव्हे तिची त्यांना इच्छादेखील नसते.
विशुद्ध भक्तीनं ज्याचं अंत:करण भरून गेलं आहे त्या भक्तीपुढे कळीकाळही पळतो.
सुदाम्याची कथा आपण कशी वाचली असते? तर भगवंताची भक्ती केली तर झोपडीचा सुद्धा महाल होतो!
या जगात भक्तीचा बाजार वसवणारे अनेक हिशेबी गुरू भेटतात आणि याच जगात खरा वास्तविक सद्गुरूही वावरत असतो.
देव म्हणजे देणारा. माणूस जे देतो ते कधी टिकत नाही आणि भगवंत जे देतो ते कधी संपत नाही, असं साईबाबाही…
भक्तीचा महिमा खरंच अगाध आहे, या भक्तीनं भवविषयांचं बंधन पडू शकत नाही. मात्र ही भक्ती साधण्यासाठी सद्गुरू चरणांची सेवा केली…
जे आपल्याला आपल्यासाठी ‘अनुकूल’ वाटत असतं, त्याच्या संयोगाची, प्राप्तीची ओढ मनाला असते.
आपल्या सगळ्या वासना, भावना, कल्पना या ‘मी’भोवती केंद्रित आहेत.
भयाचं मूळ दृढ अज्ञानात आहे आणि ते दूर करायचं तर त्याला उपाय ज्ञान हाच आहे.
मला ब्रह्मदर्शन घडवा, असं मागणं घेऊन एकजण शिर्डीला साईबाबांकडे आला आणि आला तोदेखील परतीचा टांगा ठरवून!