या सगळ्या घडमोडींमुळे आपल्या पिढीला महाराष्ट्राच्या संदर्भात कधीही नं पाहिलेले राजकीय अस्थैर्य पाहावे लागत आहे हे नक्की..
या सगळ्या घडमोडींमुळे आपल्या पिढीला महाराष्ट्राच्या संदर्भात कधीही नं पाहिलेले राजकीय अस्थैर्य पाहावे लागत आहे हे नक्की..
२०१४ पर्यंतच्या साधारण प्रसारमाध्यमांच्या कर्तुत्वाचा जर विचार केला तर प्रसारमाध्यमांच्या शासनाच्या कारभारामध्ये असलेल्या हस्तक्षेपाचा इतिहास डोळ्यासमोर येतो
निवडून नं येता जर स्मृतीजी एवढी मजल मारू शकत असतील तर निवडून आल्यावर काय काय करतील.. ते आपण पाहूच, येत्या…
मराठी मनाचा आवाज म्हणून ज्या नेत्याकडे खूप विश्वासाने पहिले होते त्याच्या पक्षाची अजून वाताहत होणार.. हे मात्र नक्की…
सध्याचे सरकार जवळपास सर्व आघाड्यांवर धडाडीने निर्णय घेतंय. शिक्षण खाते मात्र याला अपवाद आहे
बऱ्याच जणांनी गळे काढायला सुरुवात केलीये, कि हा पैशाचा अपव्यय आहे, पैशाची नासधूस आहे, परंतु…
1971 मधला साठ लाख रुपयांचा घोटाळा