एक माणूस रस्त्यानं चालला होता. अचानक त्याचं लक्ष सावलीकडे गेलं.
डोंगर कपारींमध्ये, गुहांमध्ये राहणारा आदिमानव पुढे सपाटीवर घरांमध्ये राहू लागला
साने गुरुजींना अपेक्षित भातृभाव त्यांना या प्रकाशाच्या बेटांमध्ये अपेक्षित होता.
मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या योगदानावर सर्वत्र कृतज्ञता व्यक्त झाली पण त्यांच्या एका अनुवादाचा उल्लेख झाला नाही.
मागणीच नसणे, म्हणून चलनमंदता, त्यामुळे पुन्हा आर्थिक चणचण ही लक्षणे २०१६ मध्ये बळावू लागतील..
नागपूरचे विभागीय आयुक्त व अधिवेशनाच्या व्यवस्थेचे प्रमुख अनुपकुमार यांनी ही माहिती दिली.
गेल्या दोन वषार्ंपासून हा प्रस्ताव केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे.
जाणाऱ्यास निरोप देणे हे असेही अवघडच काम असते. जुन्या वर्षांस टाटा करणे हे तर केव्हाही कठीणच.
देशातील मोबाइलधारकांची संख्या आजघडीला तब्बल एक अब्जापर्यंत पोहोचली आहे.
पनवेलमध्ये जमिनीच्या खरेदीविक्रीसाठी महसूल कार्यालयात मोठय़ा प्रमाणात कागदी दस्त जमा होतो.
सर्वच पक्षांचे राजकीय नेते फलकबाजी करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे.