मुंबई महानगर क्षेत्रातील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी निर्णय
मुंबई महानगर क्षेत्रातील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी निर्णय
करोना निर्बंध असल्याने गर्दी टाळण्यासाठी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधून गणरायांना घरी आणले.
६३५ खाटांच्या जंबो कोविड केंद्रामध्ये ५०५ प्राणवायू खाटा, अतिदक्षता विभागात १३० खाटा असणार आहेत.
मुंबईत जागा अपुरी पडल्याने ९० च्या दशकात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवी मुंबईत १७५ एकर जागेवर स्थलांतर झाले.
मनाजोगते झाले नाही की त्या विरोधात उघड आगपाखड करण्याची मंदा म्हात्रे यांची गेली ३० वर्षे जुनी परंपरा आहे.
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात विविध वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या कमी करण्यात आली होती.
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सोमवारी मेट्रोतून प्रवास केला.
पाच सप्टेंबर हा स्व. उ.रा. गिरी यांचा स्मृतिदिन. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला या कविसंमेलनात तब्बल पंचवीसच्या वर कवींनी कविता सादर केल्या.
निर्बंध लागू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियमावली ठरवून दिली आहे.
करोना अमेरिकेतून अजूनही संपलेला नाही. वेगवेगळ्या शहरात आजही रुग्ण आढळत आहेत.
सल्लागार कंपनीने आराखडा करताना जलवाहिन्या टाकण्याच्या कामात ट्रान्समिशन वाहिन्या टाकण्याच्या कामाचा समावेश केला नाही.
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.