लल्लेश्वरीचा अगदी बालवयापासून भक्तिमार्गाकडे ओढा होता. तिच्या वडिलांनी तिला शाळेत दाखल केलं होतं.
लल्लेश्वरीचा अगदी बालवयापासून भक्तिमार्गाकडे ओढा होता. तिच्या वडिलांनी तिला शाळेत दाखल केलं होतं.
कधी तिच्या विनोदाला कारुण्याचं अस्तर असतं, कधी उपरोध, महत्त्वाचं म्हणजे तिच्या विनोदामागे चिंतन आहे.
या घराण्याच्या चवीचं व्याकरण निर्माण केलं भास्कर गणेश चितळे यांनी १९२०मध्ये.
स्वातंत्र्य सगळ्यांनाच प्रिय असते, परंतु स्त्रीने त्याची मागणी करणे समाजाला तितकेसे रुचत नाही.
१९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल १९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.