एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगातल्या शत्रुभावी राष्ट्रवादाने एका उलट दिशेच्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगातल्या शत्रुभावी राष्ट्रवादाने एका उलट दिशेच्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
काटय़ाने काटा काढावा तशी लोकशाही व्यवहारांतूनच लोकशाही व्यवस्थांची तिरडी बांधली जाते.
आपला राष्ट्रीय समाज ‘निवडक सामूहिक स्मृतिभ्रंशा’चा रुग्ण ठरण्याची दाट शक्यता आहेच.
स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंग आणि राणा अय्युब या तीन धाडसी पत्रकार स्त्रियांच्या कहाण्या मांडल्या आहेत
‘अफ्स्पा’ कायद्याविरोधात मणिपूरच्या इरोम शर्मिला यांनी तब्बल १६ वर्षे उपोषण केले.
एकोणिसाव्या शतकातील स्त्री प्रश्नांच्या चर्चेला तीन ठळक संदर्भ होते.
भारताच्या स्थिरावलेल्या लोकशाहीत खरे म्हणजे निवडणुकांमधले सत्तांतर ही एक अंगवळणी पडलेली बाब.