
रोज आपलं रात्री उगवायचं, मग मावळायचं आणि पुन्हा उगवायचं. तेच तेच काम करून त्याला कंटाळा आला होता.

रोज आपलं रात्री उगवायचं, मग मावळायचं आणि पुन्हा उगवायचं. तेच तेच काम करून त्याला कंटाळा आला होता.

मागच्या वेळी मी सांगितलेली सकारात्मक विचारांची गोष्ट वाचून मला माझ्या भाचीने लगेचच एक शंका विचारली

. केव्हा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हा ‘विवेक’ हवाच.’’ आजीचा राग उफाळून आला होता.

गावाकडे जातानाचा प्रवासही हवाहवासा असायचा आणि रेल्वे किंवा बसमधली ती ‘खिडकीची जागा.’

टऽण टऽण घंटा झाली तसे जोरात आवाज करत पोरं शाळेबाहेर पळाली. पाचवीतला बिस्वा मात्र फळ्याजवळ उभा राहून गणितं सोडवत होता.

माझ्या ९वीच्या स्पर्धाच्या वेळेस घडलेला एक किस्सा मला एक वेगळीच शिकवण देऊन गेला.

तोंडावरून रजई काढली. डोळे झोपेने अजूनही जडशीळ झालेले होते. तिने अम्मीकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे झाकून झोपून गेली.

मातीचा गंध मोहवतो, तसंच ते आभाळही उडण्यासाठी खुणावत असतं आणि आपण उडतोही- तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विमानात बसून.

वेर्णेकरसरांच्या अॅकॅडमीमध्ये मुळात निवड होणंच खूप अवघड आहे आणि इथे तुला समोरून संधी चालून आलीये!


