
अनेक शिवसैनिकांनी या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या घरोब्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे

अनेक शिवसैनिकांनी या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या घरोब्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा आमचा हट्ट त्यासाठीच होता, कारण हा हट्ट भाजप कधीही पूर्ण करणार नाही याची आम्हाला…


एका शिवसेना नेत्याने खासगीत हे वक्तव्य केलं आहे

अब्दुल रेहमान अंतुलेंच्या प्रचारासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उतरले होते

हा पोरखेळ पाहता शहाण्या माणसानं मतदान केंद्राची पायरी चढू नये अशी म्हण रूढ होणं अशक्य नाही

शिवसेनेवर तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी वेळ आणायची संधी भाजपला आयतीच मिळते आहे

या सगळ्या घडमोडींमुळे आपल्या पिढीला महाराष्ट्राच्या संदर्भात कधीही नं पाहिलेले राजकीय अस्थैर्य पाहावे लागत आहे हे नक्की..


मराठी माणसाच्या अनेक आवडत्या गोष्टीतील एक म्हणजे राजकारण

संजय राऊत हेच सध्या भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफेची भूमिका बजावत आहेत...

या प्रश्नाचे उत्तर कटप्पाने बाहुबलीला का मारलं याच्या इतकं गूढ गहन नसलं तरीसुद्धा त्याला अनेक कंगोरे आहेत...