



या लेखात आपण २०२५ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेच्या जीएस ४ म्हणजेच ‘नीतिशास्त्र’ या पेपरमधील प्रश्न समजून घेणार आहोत. या लेखात…

जेव्हा इंटरनेटची पायाभरणी झाली तेव्हा अगदी मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुठलेही दोन संगणक एकमेकाशी विनाअडथळा कसे संवाद साधू शकतील,…

निर्जलीकरण केलेल्या जेवणाच्या उच्च गुणवत्तेमुळे ज्या भाज्यांचे मूल्य जास्त असते त्यांना अधिक प्राधान्य दिले जाते. या व्यतिरिक्त जलद आणि सोयीस्कर…

ऑनलाइन अर्ज https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत करावेत.

आयोगाच्या दृष्टिकोनातून 'कला प्रकार, साहित्य आणि स्थापत्य' या बाबींना जास्त महत्त्व आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन श्रद्धा, नीतिनियम या बाबी त्या…

मागील लेखात सांगितल्यानुसार, आजच्या लेखात आम्ही विविध वाद्य आणि वाद्यवादन यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सांगणार आहोत. वाद्यांच्या…

आरआयटीइएस लि. (RITES LTD.) (रेल्वे मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम) विविध इंजिनीअरिंग प्रोफेशनल्सची करारपद्धतीने भरती.

या लेखात आपण केस स्टडी ही संकल्पना समजून घेऊ. या पेपरच्या सेक्शन ‘ब’ मध्ये ६ केस स्टडी विचारल्या जातात.

या व पुढील लेखामध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृती या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करु. मागील वर्षांमध्ये या घटकावर केंद्रीय नागरी सेवा…

कार्यस्थळी प्रामाणिकपणा, सहकाऱ्यांविषयी आदरभाव, जबाबदारी ची पूर्ण जाणीव, यासारखी अनेक नैतिक मूल्य जाणीवपूर्वक आत्मसात करावी लागतात.

ज्या विद्यार्थ्यांनी बारावीनंतर परदेशात, विशेषतः अमेरिकेत उच्चशिक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला असतो, त्यांच्यासाठी नववी ते बारावी हा काळ अत्यंत निर्णायक ठरतो.