

उद्याच्या (१५ जून) ‘फादर्स डे’निमित्ताने पर्णच्या ‘रमलेल्या बाबा’ची गोष्ट सांगताहेत, रंगकर्मी अतुल पेठे.
खरं तर बापपण हे फक्त जन्म देऊन येत नाही, ते नातं आयुष्यभरासाठी निभवावं लागतं. थोडक्यात, बाबा असणं हे फक्त नातं…
डिजिटल झिंगाटी काळात कानांवर पडणाऱ्या सततच्या गोंगाटात शांततेचा शोध घेणाऱ्या मनासाठी पारंपरिक लोकगीतांमधलं ध्वनिसौंदर्य आणि छंदोबद्ध वाणी हाच खरा ‘डिजिटल…
शांताबाईंच कार्य दलित स्त्रीवादाला एक स्पष्ट दिशा देतं आणि सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षाला आशयपूर्ण ठरवतं.
लग्न या व्यवस्थेचाच गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. खरं तर त्याची सुरुवात काही पिढ्या आधीपासूनच झाली आहे, मात्र आता…
लग्नानंतर गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीची शारीरिक आणि मानसिक पूर्वतयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उशिरा लग्न आणि त्यानंतर अपत्य जन्माचा विचार करताना…
काही वेळाने मी कुतूहलाने पुस्तकाची चौकशी केली. त्यातून आमच्या गप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पुस्तक मला देऊनच टाकले, इतकंच…
निरनिराळ्या प्रेक्षकांना आणि त्यांच्या भिन्न-भिन्न प्रतिसादांना सामोरं जाणं हे देखील आपल्या अनुभवांत भरच टाकत जातं. दौऱ्यावरचा किंवा टूरवरचा कोणताही क्षण…
पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांचे, विशेषत: दुय्यमत्वातून निर्माण झालेले प्रश्न कालही होते आणि आजही आहेत.
प्रत्येकाला प्रश्न पडत असतात, आणि जोपर्यंत त्याची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत माणूस अस्वस्थ राहतो. प्रश्नांचे मोल कशात आहे? जो प्रश्न…
हुंडाविरोधी कायदा आलाही, मात्र आजही स्त्रियांचं मरण थांबलेलं नाही याचं कारण प्रत्येक तरुण-तरुणींनी त्यांच्या विचारात शोधायला हवे.