

कर्णबधिरांची मातृभाषा ‘सांकेतिक भाषा’ व त्यांना सामाजिक सर्वसमावेशक करणारी ‘बोलीभाषा’ यांचे महत्त्व सांगणारा लेख २८ सप्टेंबरच्या‘जागतिक कर्णबधिर दिना’निमित्ताने.
आठवणींचा शेवट जर ‘अहाहा’ या भावनेनं होत असेल तर त्याला म्हणायचं ‘स्मरणरंजन’ (नॉस्टॅलजिया) अर्थात भूतकाळातील अनुभवांबद्दलची भावनिक ओढ.
स्त्रियांसाठी पाणी, जमीन, जंगल हक्क मिळवण्यासाठी ‘मकाम’चे २४ राज्यांत संघटन आहे. ‘वावर (शेती) आहे तर पॉवर (शक्ती) आहे’, ही घोषणा…
आजही काही समाजातील प्रथेप्रमाणे लग्नात मुलींना कौमार्य चाचणीच्या विधीला सामोरं जावं लागतं. नेहालाही या विधीला सामोर जावं लागलं, या वेळी…
खिचडी म्हणजे काय, तर तृणधान्ये आणि कडधान्ये हे वेगवेगळ्या गुणधर्मांचे पदार्थ भाजून, त्यात हळद, इतर काही मसाले घालून एकत्र शिजवलेला,…
डॉ. आनंद नाडकर्णी यांचा १३ सप्टेंबरच्या अंकातला ‘अनुपम्य सोहळा...’ हा लेख वाचला. या लेखामुळे अनेक वर्षांपासून माझ्या मनामध्ये मृत्यूबद्दल ज्या…
‘व्हय मी सावित्रीबाई’ या नाटकातून अभिनेत्री सुषमा देशपांडे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन ३५ वर्षांहून अधिक काळ रंगमंचावर जिवंत ठेवले…
गर्भावस्थेनंतर नवव्या महिन्यात बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू होते. यानंतर येणारा नैसर्गिक टप्पा म्हणजे प्रसूती. याविषयी अनेक जणींच्या मनात भीती, प्रश्न…
अहिल्या रांगणेकर स्त्री आंदोलनाच्या एक अग्रगण्य नेत्या होत्या.
मूल कितीही वाह्यात वागत असलं तरी योग्य संगोपनामुळे ते काय काय करू शकतं याचं चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे शुभ्रो दास. ऑगस्ट…
२० हजार फुटांवरच्या युनाम पर्वतशिखरावर पोहोचायचं असं आम्ही ठरवलं आणि ते पारही पाडलं. ना वाढतं वय आडवं आलं, ना आत्मविश्वास…