

आज २०२५ मध्ये त्यांच्या कामाचा भरपूर विस्तार झाला आहे. ८०० पेक्षा जास्त युवकांनी संगणक आणि इंग्रजीची मूलभूत कौशल्ये आत्मसात केली…
संघर्ष, नात्यांचं गुंतागुंत, आणि आत्मसन्मान – तमाशाच्या रंगमंचावरची ही स्त्री कुठे नायिका झाली, कधी प्रेरणा बनली कळलंच नाही.
प्रसूतीनंतरचा ४५ दिवसांचा काळ हा आई आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. मात्र हा काळ अनेकदा दुर्लक्षित राहतो. काही स्त्रियांना…
मृणाल गोरे यांच्या राजकीय आणि सामाजिक कामात प्रथमपासूनच स्त्रिया अग्रस्थानी होत्या. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या पाणीवाल्या बाईने स्थानिकांच्या…
‘बाललैंगिक शोषणविरोधी’ कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराचे प्रकरण एका वर्षात संपले पाहिजे, असा नियम असूनही एकेका प्रकरणांचा सात-आठ वर्षे निवाडा होत नाही.…
कर्णबधिरांची मातृभाषा ‘सांकेतिक भाषा’ व त्यांना सामाजिक सर्वसमावेशक करणारी ‘बोलीभाषा’ यांचे महत्त्व सांगणारा लेख २८ सप्टेंबरच्या‘जागतिक कर्णबधिर दिना’निमित्ताने.
आठवणींचा शेवट जर ‘अहाहा’ या भावनेनं होत असेल तर त्याला म्हणायचं ‘स्मरणरंजन’ (नॉस्टॅलजिया) अर्थात भूतकाळातील अनुभवांबद्दलची भावनिक ओढ.
स्त्रियांसाठी पाणी, जमीन, जंगल हक्क मिळवण्यासाठी ‘मकाम’चे २४ राज्यांत संघटन आहे. ‘वावर (शेती) आहे तर पॉवर (शक्ती) आहे’, ही घोषणा…
आजही काही समाजातील प्रथेप्रमाणे लग्नात मुलींना कौमार्य चाचणीच्या विधीला सामोरं जावं लागतं. नेहालाही या विधीला सामोर जावं लागलं, या वेळी…
खिचडी म्हणजे काय, तर तृणधान्ये आणि कडधान्ये हे वेगवेगळ्या गुणधर्मांचे पदार्थ भाजून, त्यात हळद, इतर काही मसाले घालून एकत्र शिजवलेला,…