औरंगाबाद जिल्ह्य़ात तितई बिघाजवळ गुरुवारी पहाटे वेगाने जाणारा एक ट्रक उलटून रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडल्याने झालेल्या अपघातात ११ मुलांसह २५ जण ठार झाले. या अपघातात अन्य १० जण जखमी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
जिल्ह्य़ाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण कुमार घटनास्थळाहून पीटीआयशी बोलताना म्हणाले की, या ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता व अपघातानंतर त्याच्या सहकाऱ्यासह तो पळून गेला. अपघातात जखमी झालेल्या एका इसमाने ही माहिती आपणास दिली.
या ट्रकमधून एकूण ३५ जण प्रवास करीत होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
बिहारमध्ये अपघात; २५ ठार
औरंगाबाद जिल्ह्य़ात तितई बिघाजवळ गुरुवारी पहाटे वेगाने जाणारा एक ट्रक उलटून रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडल्याने झालेल्या अपघातात ११ मुलांसह २५ जण ठार झाले. या अपघातात अन्य १० जण जखमी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
First published on: 11-01-2013 at 04:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in bihar 25 dead