हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांबाबत बिहारचे मंत्री भीमसिंग यांनी वादग्रस्त विधान करून काही दिवस होत नाहीत तोच, नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्र्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. पाकिस्तान हा आपला शेजारीच नव्हे तर लहान भाऊ आहे. पाच भारतीय जवानांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असेल असे वाटत नाही, असे सांगत पाकिस्तानला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न बिहारचे कृषिमंत्री नरेंद्र सिंग यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2013 रोजी प्रकाशित
बिहारच्या कृषिमंत्र्यांनीही पाकिस्तानला निर्दोष ठरविले!
हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांबाबत बिहारचे मंत्री भीमसिंग यांनी वादग्रस्त विधान करून काही दिवस होत नाहीत तोच, नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्र्यांनी
First published on: 11-08-2013 at 04:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar agricultural minister gives certificate of innocence to pakistan