

पूर आणि भूस्खलन यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये ‘लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलना’स पंतप्रधान मोदी संबोधित करीत होते.
किती विमानांचे नुकसान झाले त्यापेक्षा ते का झाले हे शोधून काढणे अधिक महत्त्वाचे होते, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानाबद्दल सीडीएस चौहान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे.
Chief of Defence Staff Anil Chauhan on loss of aircraft : सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान नुकसान झाल्याचे…
पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पनोली नावाच्या विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राम येथून अटक केली आहे.
CJI B.R Gavai: थोडेसे हसत सरन्यायाधीश म्हणाले की, "मी आज जास्त काहीही बोलू इच्छित नाही, मी २४ नोव्हेंबर नंतर बोलेन."…
पावसाचे पाणी वाहनावर उडवल्याने दोघांमध्ये वाद झाला होता, ज्यानंतर एकाने दुसऱ्याच्या हाताचा चावा घेतला.
ओडिशा येथे एका अभियंत्याच्या घरावर छापा टाकण्यात आला असता त्याने फ्लॅटच्या खिडकीतून पैसे बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला होता.
Operation Sindoor: या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदानाचे कौतुकही केले.
Ankita Bhandari Murder Case: उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील न्यायालयाने शुक्रवारी आरोपी पुलकित आर्य आणि त्याच्या दोन साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.