
गेल्या वित्त वर्षांत संरक्षण खात्याकरिता २.९८ लाख कोटी रुपयांची तरतूद होती.

गेल्या वित्त वर्षांत संरक्षण खात्याकरिता २.९८ लाख कोटी रुपयांची तरतूद होती.

बँकिंग क्षेत्राला दिलासा देण्यात आला आहे. थकित कर्जावर बऱ्यापैकी अंकुश बसवण्यात आला आहे.

बिगर बँकिंग वित्त कंपन्या सध्या काही प्रमाणात रिझव्र्ह बँकेच्या देखरेखीखाली आहेत.

देशातील नवउद्यमींना चालना देणाऱ्या अनेक उपाययोजना चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पात आरोग्याला अधिक महत्त्व दिल्याचे आढळते.

परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ची घोषणा

गेल्या पाच वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरचा विस्तार झाला.

अर्थसंकल्पात नवीन उपाय तर नाहीतच; पण ‘बेरोजगारी’ हा शब्दही सीतारामन यांनी टाळला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही काळ आधी ही योजना अमलात आणण्यात आली होती.

कृषी आणि कृषीसंलग्न क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल.

आरोग्य, शिक्षणाप्रमाणेच शेतीचे प्रश्न बिकट आहेत. सध्या जीडीपीतील शेतीचा वाटा १५ ते १७ टक्के आहे.

संशोधन व विकास यात चीन हा अमेरिकेखालोखाल जास्त खर्च करीत आहे,