अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या खुल्या विभागातील ‘ब’ संघाने, तर महिला विभागातील ‘अ’ संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्यपदके पटकावली. परंतु वेगाने प्रगती करणाऱ्या भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी हा निकाल काहीसा निराशाजनक होता. भारताला यंदा प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे जगभरातून कौतुक झाले. यजमान असलेल्या भारताला या स्पर्धेत खुल्या आणि महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली. मात्र, यापैकी केवळ दोन संघांना पदके जिंकता येणे, हे नक्कीच अपेक्षित यश म्हणता येणार नाही. परंतु भारताच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टीही या स्पर्धेदरम्यान घडल्या. या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचा घेतलेला आढावा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained indias performance in chess olympiad print exp sgy
First published on: 11-08-2022 at 08:22 IST