
ठाणे परिसरात एकेकाळी संवेदनशील भाग कोणता, या प्रश्नाचे उत्तर मुंब्रा, राबोडी, कळवा असे ठरलेले असायचे. पो
राज्यातील कोणत्याही महामार्गावर प्रवास करताना समजा तुमच्या गाडीला अपघात झाला किंवा रस्त्यावर झालेल्या दुसऱ्या अपघाताची माहिती घरापर्यंत पोहोचवायची
कल्याणमधील पारनाक्यावरील पोखरण या पाणी साठा करणाऱ्या ऐतिहासिक वास्तूला पर्यटनाचा दर्जा देण्यास शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत
डोंबिवली येथील नुपूर अविनाश काशिद हिला महाराष्ट्र शासनाची पहिली भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती मिळाली आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही सांस्कृतिक कार्यक्रमांना चांगलाच बहर येऊ लागला असून, डिसेंबरपासून सुरू झालेल्या ऊबदार थंडीचा आयोजक या
प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात महत्त्वाचे बंदर अशी ओळख असणाऱ्या कल्याण शहराचा अर्वाचीन इतिहासही तितकाच महत्त्वाचा असून सार्वजनिक
‘चल एकेक दम मारू..’ चित्रपटांमध्ये आणि अगदी कट्टय़ाकट्टय़ांवरही सहजपणे ऐकू येणारे हे वाक्य.
घरच्यांचे न ऐकणे, वर्गात लक्ष न देणे, खोडय़ा करून अख्ख्या वर्गाचे लक्ष वेधून घेणे, शिक्षकांची टिंगल उडवणे..
थंडीचे दिवस सुरू झाले की, बाजारपेठ लोकरीच्या कपड्यांनी भरगच्च भरून जाते. त्यात महाविद्यालयांत कॉलेजियन्समध्ये फॅशनचा थंड वारा सुटतो.
कॉलेजच्या कॅ न्टीनमध्ये रोज वडा-पाव, मिसळ खाल्ल्याशिवाय आमच्या विनयचा दिवस पूर्ण होत नाही.
पाव चमचा सुंठ व अर्धा चमचा वेखंड यांची पाण्यात कालवून पेस्ट करावी. कपाळ, नाक आणि कानशिलांवर हा लेप लावावा.