
महाराष्ट्र सरकारच्या सहकार खात्याने तांत्रिक कारण पुढे करून पुन्हा एकदा एम-२० बंधपत्र सक्ती रद्द करण्याच्या आदेशावर घुमजाव केले आहे.
‘आमची जिंदगी झाली खराब आता कितीबी ठरवलं तर परत नाय येणार तो टाईम, पण पोरांना यात आणायचं नाय असं आम्ही…
यशवंत भारती लोककल्याण संस्था नागपूरच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, कला साहित्य, क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांना
वर्ष संपत आलं आहे, असं म्हणावं की नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणावं! अखंड काळाचा एक असा बिंदू ज्याला दोन्हीपकी…
अकोला अर्बन बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश तुळशीराम राठी यांना बँकेच्या संचालक मंडळाने अखेर सेवेतून बडतर्फ केले.
नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी दिलेल्या बंदोबस्ताचे पाटील अॅकॅडमीने साडेपाच कोटी रुपये…
विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नाशिक शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आतापर्यंत केवळ हॉलिवूडच्या सिनेमात वापरात आणल्या गेलेल्या ‘थ्रीडी मॅपिंग’च्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या पण तितक्याच नयनरम्य अशा तंत्राची करामात एका
संप, निदर्शने, मोर्चा अशा प्रकारच्या आंदोलनांच्या बुरख्याआडून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
पर्यावरणप्रेमी घर आणि जीवनशैली साकारायची तर सातत्याने कल्पक प्रयत्नांची कास धरायला हवी. कल्पकता जितकी महत्त्वाची
प्रकल्पग्रस्त शेतकरी, असंघटित तसेच संघटित कामगारांची आंदोलने हाताळताना अतिशय बेफिकिरी दाखविणाऱ्या जिल्हा व पोलीस प्रशासनामुळे जिल्हय़ात
सोलापुरातून संशयित तरुणांना दहशतवादाप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन घरझडतीसह केलेली कारवाई न्यायतत्त्वावर नसून दडपशाहीची आहे