
चिपळूण येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून निसर्गरम्य कोकणचे दर्शन घडणार आहे. कोकणची सर्वागीण माहिती देणारी…
महाराष्ट्रापेक्षा तुलनेने कमी प्रगती करणारे ईशान्य भारतातील युवक अवांतर वाचन करण्यात मात्र पुढे आहेत. ‘नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर द रिडरशिप…
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खाजगी शाळांमध्ये स्वयंपाकगृहे बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र राज्य शासनाच्या वाटय़ाच्या २५ टक्के खर्चाची…
कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्य़ात कापूस खरेदीसाठी राज्य कापूस पणन महासंघ संपूर्णपणे अपयशी ठरत असतांना खाजगी…
तारे स्वयंप्रकाशी असतात आणि ग्रह परप्रकाशित, हे शाळकरी वयापासून शिकवले जाते. तारे लुकलुकतात, चमकतात, ते त्यांच्या स्वयंप्रकाशी अस्तित्वामुळे. हे वैज्ञानिक…
एवीतेवी जगाची भाषा इंग्रजीच, मग बाकीच्या भाषा शिकायच्याच कशाला, हा विचार मांडणाऱ्यांवर मुद्देसूद टीका झाली.. हे मुद्दे केवळ शाब्दिक नाहीत..…
सईद अख्तर मिर्झा यांचे हे दुसरे पुस्तक! जाहिरात संस्थेतर्फे कॉपी रायटिंगपासून सुरू केलेला प्रवास. पुढे सिनेमा दिग्दर्शन, डॉक्युमेंटरी बनवणे यात…
पैसा मिळवायचा कसा याचे मार्ग वेगवेगळे, तसे तो सांभाळावा कसा, अंगावर वागवावा कसा याचे प्रकारही निरनिराळे आणि बदलत गेलेले! पैसा…
‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर ‘सूर्याची पिल्ले’ हा अग्रलेख (१९ नोव्हेंबर) तसेच सेनाप्रमुखांचे स्वीय सेवक थापा यांचा ‘व्यक्तिवेध’ (२० नोव्हेंबर) देखील वाचला. दिवाळीच्या…
जगाशी जो व्यवहार आहे तो आवश्यक तितका करणे म्हणजे जगात आपण शरीराने वावरणे पण मनात जगाला शिरू न देणे. मनावर…
गंभीर गुन्हय़ात चुकीने किंवा जाणीवपूर्वक एखाद्याचे नाव गोवले गेले तर व्यक्तीची आणि कुटुंबाची ससेहोलपट होते याची जाणीव असल्यानेच मी केवळ…
माणसाने शहरांच्या आडव्या वाढीबरोबरच उभी वाढ करण्यावरही भर दिला आणि त्यातूनच टोलेजंग इमारती अस्तित्वात येऊ लागल्या. जसजसे इमारतींचे मजले वाढत…