ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सोपं होऊन जातं असं म्हटलं जातं. कारण, पैशांमुळे अनेक समस्या सुटतात. आचार्य चाणक्यही गरीबी हे विषप्रमाणे असल्याचं सांगतात. गरीबीतून बाहेर येण्यासाठी लोक कधी कधी चुकीच्या मार्गाचा देखील वापर करण्यास धजावत नाही. चाणक्य नीतीमध्ये संपत्तीबाबत अशाच काही गूढ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हव्या. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये ठराविक मार्गाने मिळवलेली धन संपत्ती ही तुमच्या मान-सन्मानाच्या हानीचं कारणं ठरू शकतं. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never take these type of money leads you to loss of respect chanakya niti prp
First published on: 16-10-2021 at 19:17 IST