या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात आपल्याला सहाही ॠतू अनुभवायला मिळतात. प्रत्येक ॠतूचा आपल्या शरीरावर सकारात्मक-नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रकारांनी ॠतूचर्या व त्याप्रमाणे दिनचर्या योजलेली दिसून येते. या आधारे आहार व विहाराचा बदल करून त्या ॠतूमध्ये शरीर स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करता येतो व पुढच्या ॠतूत अभिप्रेत असे शरीर योजता येते.

Web Title: Summer season
First published on: 30-03-2017 at 00:23 IST