राम, सीता, लक्ष्मण, रावण यांच्याइतकीच रामायणातली महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे हनुमानाची. तिची तुलना महाभारतातल्या कृष्णाशीच होऊ शकते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला माहीत असलेलं रामायण अपूर्ण आहे असं मानलं जातं. त्यातले एक लाख श्लोक भगवान शंकरांनी सांगितले आहेत, ६० हजार श्लोक हनुमानाने सांगितले आहेत तर वाल्मिकींनी  आणि २४ हजार श्लोक सांगितले आहेत अशी श्रद्धा आहे. म्हणजेच एक रामायण असंही आहे, जे हनुमानाने लिहिलं आहे. ते हनुमानाच्या नजरेतून बघितलं गेलेलं रामायण आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord hanuman is equal to krishna in mahabharat
First published on: 22-04-2016 at 01:12 IST