

‘संकुल’ हा शब्द १९६०/७० च्या दशकांत मराठीत फारसा वापरात नव्हता. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी- स्थापना १९६२) औद्याोगिक संकुलांनाही ‘संकुल’…
‘लोकरंग’ मधील (८ जून) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा... स्नेहचित्रे’ या सदरातील ‘चरित्र’वीणा!’ हा लेख वाचताना लेखकाच्या भावविश्वात आपण नकळत प्रवेश…
भारतातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीचा गहिरा वेध घेणारे ‘सत्ताबदल : राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद’ हे दत्ता देसाई यांचे पुस्तक प्रत्येक…
काश्मीरच्या आठवणींनी झाकोळलेला आणि विस्थापनाच्या जखमांना कवितेच्या संवेदनशीलतेने कुरवाळणारा ‘रूह’ हा मानव कौल यांचा आत्मसंवादी प्रवास आहे.
कोणत्याही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अथवा कसल्याही ‘इक’ अगर ‘इय’ प्रत्ययांत चळवळीपासून दूर राहायचे नाही हा बटाट्याच्या चाळीचा निर्धार. त्यामुळे…
एकविसाव्या शतकाची पहिली पंचवीस वर्षं पूर्ण होण्याच्या टप्प्यावर विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या पुलंबद्दल एक नक्की म्हणता येईल की,…
'पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान' हे पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर त्यात काय खजिना भरला आहे याची कल्पना येत नाही ! पेरिप्लस म्हणजे समुद्रमार्गाने…
लोकसत्ता वृत्तपत्रातील लोकरंगमध्ये जयंत नारळीकर यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया.
मराठीतल्या अनेक वाचकांप्रमाणे वीणा गवाणकर या नावाशी माझा परिचय फक्त ‘कार्व्हर’कर्त्या इतक्यापुरताच मर्यादित होता. सातवी-आठवीत असताना कधीतरी मामाने ते पुस्तक…
विकासाच्या नावाने अवतरलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी डोंगर कापले गेले, नैसर्गिक जलस्राोत नाहीसे झाले, नद्या आटत गेल्या.
जसा गोगलगायीला देह लपविण्यासाठी एक शंख असतो; तसं आपलं अवतारी विमान उतरण्यासाठी एक गाव अनिवार्य असतं. या गावात आपण लहानाचे…