अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- लो. बाळ गंगाधर टिळक!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखात आपण महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. सुरुवातीला ‘किरण’ व नंतर ‘डेक्कन स्टार’ हे इंग्रजी वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले. पुढे ते १८८१ साली विष्णुशास्त्री चिपळूणकर, गो. ग. आगरकर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ व ‘मराठा’ या वर्तमानपत्रांशी जोडले गेले. यातील चिपळूणकरांच्या लेखनाची सुरुवात ‘निबंधमाला’तून झाली असली तरी टिळक व आगरकर ही जोडी मात्र ‘केसरी’ व ‘मराठा’मुळे सर्वपरिचित झाली. मराठीतून निघणाऱ्या ‘केसरी’च्या संपादकपदी सुरुवातीच्या काळात आगरकर होते. ‘केसरी’तून टिळकांचे कायदा व धर्मशास्त्रविषयक लेख प्रसिद्ध होत. अगदी सुरुवातीच्या काळात टिळकांनी लिहिलेल्या ‘दत्तकाची आवश्यकता’ या लेखातील हा उतारा पाहा –

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya bal gangadhar tilak contribution for marathi language
First published on: 06-08-2017 at 03:07 IST