अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- विष्णुशास्त्री चिपळूणकर!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडय़ात आपण महात्मा जोतीराव फुले यांचे गद्यलेखन पाहिले. जोतीरावांच्या गद्यलेखनात महत्त्वाचे असलेले ‘गुलामगिरी’ हे पुस्तक १८७३ साली प्रकाशित झाले. या पुस्तकातून त्यांच्या विचारांची, ते पोहोचवण्यासाठी वापरलेल्या भाषेची दिशा स्पष्ट झाली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी -१८७४ मध्ये- विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘निबंधमाला’ हे मासिक सुरू केले. मराठी गद्यपरंपरेत महत्त्वाचं पर्व ठरलेल्या निबंधमालेतून ‘निबंध’ या साहित्यप्रकाराचा समर्थ आविष्कार विष्णुशास्त्र्यांनी केला. स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती व स्वइतिहास यांच्या प्रचारासाठी त्यांनी आपली लेखणी वापरली. मालेच्या पहिल्याच अंकात त्यांनी ‘मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’ हा लेख लिहिला. त्यातील हा काही भाग पाहा-

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnushastri chiplunkar role in marathi language development marathi article
First published on: 30-04-2017 at 02:09 IST