
आजचा ‘डेंजर वारा’ पुन्हा अंगावर यावा!
व्यावसायिक मराठी नाटकांची हिशोबी गणितं बांधून केल्या जाणाऱ्या प्रयोगांमुळे फार कमी वेळा वाटय़ाला येतो.

‘गांधी विरुद्ध गांधी’
‘‘वडिलांची मुलाकडून काय अपेक्षा असते कुणास ठाऊक! झाडं जशी आपल्या बिया वाऱ्याबरोबर सोडून देतात

यळकोट यळकोट जय ‘श्यामराव’!
समीक्षकांनाही या प्रवासात सामील करून घेऊन एक अभ्यासपूर्ण वाटचाल सुरू केली.

यदाकदाचित
पोलीस संरक्षण मागायचं तर एकतर ते ‘प्रयोग करू नका’ सांगायचे, किंवा संरक्षण दिलंच तर सिक्युरिटीचं भलंमोठं बिल पाठवून द्यायचे.

नव्वदोत्तरी नाटकं : ‘साठेचं काय करायचं?’
आमची ‘समन्वय’ नावाची संस्था त्यावेळी नवीन होती. काही एकांकिका स्पर्धामध्ये बक्षिसं मिळवून नंतर त्या धुंदीतून आम्ही बाहेर आलो होतो.

नव्वदोत्तरी नाटकं : ‘ऑल दि बेस्ट’
मी गिरगावातल्या कामत चाळीत राहणारा नाटकवेडा. माझे बाबा पांडुरंग पेम हे स्वत: लेखक-दिग्दर्शक असल्याने त्यांच्या नाटकांच्या तालमी बघत आणि गणेशोत्सवात नाटक करत मी लहानाचा मोठा झालो.

‘चाहुल’ घेताना…
‘चाहूल’ हे माझ्यासाठी केवळ एक नाटक नाहीए, तर मनाच्या कप्प्यातली ती एक हळुवार जागा आहे. १३० प्रयोगांचं अल्पायुष्य लाभलेलं हे नाटक मला आयुष्यभर सोबत देईल अशी माझी ठाम समजूत

‘डावेदार’
सार्त् अमुक विचारसरणीचा होता का, त्याची बांधीलकी बदलत असे का, वगैरे विद्वत्तेची मला गरज नाही. त्याला विचारसरणी या प्रकारातली गोची कळलेली होती, हे नक्की.

बेभान करणारं.. देहभान!
१९८४-८५ ला पुण्याच्या अभियान एकांकिका लेखन स्पध्रेत मी ‘युगधर्म’ नावाची एकांकिका पाठवली होती. तिला पारितोषिक देताना परीक्षक वि. भा. देशपांडे म्हणाले होते की, ‘हा मोठय़ा नाटकाचा विषय आहे.’
‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’
‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या माझ्या नाटकाला भरपूर आयुष्य लाभले आहे. आमची सुरुवातीची नाटकं स्पर्धेतली होती. तीन-तीन महिने तालमी झाल्यावर नाटकाचा प्रवास एक किंवा दोन प्रयोगांत आटपत असे.
उजळल्या दिशा
डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घुमानला साहित्य संमेलन सुरू आहे. त्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या ‘उजळल्या दिशा’ या नाटकाविषयी ‘नव्वदोत्तरी नाटकं’ या सदरात लिहिणे अगत्याचे होईल, असे वाटून हा लेख लिहीत

संपानंतरच्या गिरणगावाचा कुलूपबंद दस्तावेज!
१९९७ साली आम्ही ‘निनाद’ संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत ‘वंश’ नाटक सादर केलं होतं. लेखक म्हणून जयंत पवारचा आणि दिग्दर्शक म्हणून माझा पूर्ण लांबीचं दोन अंकी नाटक करण्याचा तो पहिलाच

‘ते पुढे गेले’
‘तेपुढे गेले’ या नाटकाबाबत मी या सदरात काही लिहावे अशी अपेक्षा आहे. हे नाटक माझ्या त्या कालखंडातील साहित्याच्या प्रवासातले एक टोक होते.

‘ढोलताशे’
‘ढोलताशे’ हे मी लिहिलेल्या नाटकांपैकी सर्वाधिक गाजलेले नाटक. लिहून झाल्यावर हे नाटक काही दिग्दर्शकांना दाखवले होते; पण त्यांना ते क्लिक झाले नव्हते.
‘ज्याचा त्याचा प्रश्न’
९२ च्या मुंबई दंगलीत ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या नाटकाचे धागे गुंतले आहेत. या दंगलीची माझ्या मनात उमटलेली प्रतिक्रिया- ती दंगल ज्या मूळ कारणातून झाली त्या कारणाकडे जाणारी होती.
‘किरवंत’.. एका वेदनेचं शल्य!
कलावंतानं आपल्याच कलेविषयी काही म्हणणं वा लिहिणं म्हणजे स्वत:च स्वत:चं कौतुक करून घेणं होय. आणि असं करणं गैरच होय.
‘चारचौघी’ने काय दिलं?
साठ-सत्तरच्या दशकांनंतर मराठी रंगभूमीवर नवं काही घडलं नाही असं म्हणणं, किंवा या काळातल्या वेगळ्या, महत्त्वाच्या नाटकांबद्दल जाणता-अजाणता होणारा अनुल्लेख बऱ्याच रंगकर्मीना खटकत असला तरी त्याबद्दल कुणीच जाहीरपणे बोलत नाही.