



कला, साहित्य, संगीत आणि काव्य यांना कवेत घेणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिट फेस्ट’चा आरंभ गेल्या आठवड्यापासून मुंबईठाण्यात विविध कार्यक्रमांनी झाला. कविता…

लेखकाने एखाद्या गोष्टीबाबत भूमिका घेणे म्हणजे फेसबुकवर चार शब्द खरडणे किंवा ओळख असेल त्या पेपरात लेख लिहिणे इथपर्यंतच उरत नाही,…

ज्या पर्यावरणात लेखक घडतो, त्या समाजातील माणसांच्या आवाजाला साहित्यिक रूप देण्याची लेखकाची जबाबदारी लेखकानी स्पष्ट केली आहे.

गंभीर लिखाण कराय़चे असल्यास या माध्यमांपासून दूर राहणचे इष्ट.

आपण जेव्हा सातत्याने लिहीत जातो, तेव्हा आपल्याला त्यातल्या खाचाखोचा कळत जातात.

मुलांचे मन संस्कारित होईल. कुटुंबीयांनीही आपल्या घरातील वातावरण, वर्तन सजग ठेवायला हवे.

ज्या वेळेस आपल्याला समज येत जाते आणि आपण वैविध्यपूर्ण साहित्याच्या विश्वात शिरतो तेव्हा साहित्याबरोबर आपले मन अधिक समृद्ध होत जाते.

खाद्यासंस्कृतीमध्ये कोश वाङ्मय महत्त्वाचे आहे. आपल्याकडे खाद्यासंस्कृतीच्या साहित्याचे दस्तावेजीकरण झाले नाही, कारण तो विषय आपण गांर्भीयाने घेत नाही.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे समाज सुधारणा, स्त्रीशिक्षण या क्षेत्रांत सुरुवातीच्या काळात पुरुषांनी स्त्रियांना मार्गदर्शन केले, स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न केले तसेच काहीसे पाककृतींच्या…

डॉ. विजय केळकर सरांची तुलना एखाद्या संस्थेशी केलेली ऐकली आणि अनेकांबाबत माझी जी भावना आहे ती पुन्हा उफाळून आली.

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी गप्पांच्या कार्यक्रमाने ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ला मुंबईत आरंभ झाला.