

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे अहिल्यानगर शहरातील तिरंगा फाउंडेशन, राजे ग्रुप, वाडिया मॉर्निंग ग्रुप व सुप्रभात…
पहलगाम येथील हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने दिलेले चोख उत्तर कौतुकास्पद आहे. सैन्यदलाची कामगिरी देशवासीयांचा अभिमान वाढविणारी असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा…
हवामान विभागाने जिल्ह्यात उद्या, गुरुवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली…
सातारा शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा कमी झाला आहे.त्यात निगेटिव्ह रक्तगटाची मोठी कमतरता भासत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये दहा दिवस, तर काही…
ऑपरेशन सिंदूर’ राबवून बिनतोड जबाब दिल्याबद्दल सोलापुरात विविध राजकीय व सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी जल्लोष करीत भारतीय लष्कराबद्दल अभिमान…
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर जोरदार हल्ला केला आहे. वाघाने आता केवळ पंजा दाखवला आहे. अजून जबडा काढला…
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात शहीद झालेले जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर गुरुवारी मूळ गाव असलेले तमलूर (ता. देगलूर) येथे शासकीय…
सोमवार, मंगळवार या दोन दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. विशेषतः सोमवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठमोठी…
भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर सांगली, मिरज शहरात जल्लोष करत साखरपेढे वाटप करण्यात आले.
वाढत्या तापमानाने वितळलेल्या डांबरामध्ये अडकलेल्या घोणस जातीच्या विषारी सर्पाला ‘ॲनिमल राहत’ आणि अन्य प्राणिमित्रांकडून जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे सातारकरांनी उस्फूर्त स्वागत केले आहे.सकाळी फटाके फोडून भारताच्या…