जायकवाडीला पाणी देण्याबाबत शेतकरी व राजकीय पक्षांचा विरोध मोडून काढीत प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात बुधवारी सकाळी ९ वाजता मुळा धरणाच्या सात दरवाजांतून मुळा नदीपात्रात पाणी सोडले. सहा दिवसांत ३ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.
जायकवाडी धरणात पाणी सोडू नये म्हणून मंगळवारी सर्वपक्षीय रास्ता रोको अंदोलन झाले. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी संतप्त आहेत, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
शेतकऱ्यांचा विरोध धुडकावून ‘मुळा’तून जायकवाडीला पाणी सोडले
जायकवाडीला पाणी देण्याबाबत शेतकरी व राजकीय पक्षांचा विरोध मोडून काढीत प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात बुधवारी सकाळी ९ वाजता मुळा धरणाच्या सात दरवाजांतून मुळा नदीपात्रात पाणी सोडले. सहा दिवसांत ३ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.
First published on: 29-11-2012 at 05:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppsed fo farmers ignored and relese water from mula to jayakwadi