नाशिक येथे अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील कामगारांना त्यांच्या रोज्यात सोडण्यासाठी काल विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली होती. त्यानंतर आज उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना झाली.

नाशिक येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेल्या साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे. जाताना गाडीत त्यांना खाण्यापिण्याचं साहित्यही पुरवण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवण तसेच बिस्किटं असे पदार्थ त्यांना प्रशासनाने सोबत दिले आहेत.

Mumbai, Overcrowding ,
मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त

नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकातून ही विशेष रेल्वे सुटल्यानंतर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी ‘जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. तसेच देश म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दल आत्मविश्वास आज आणखी वाढला अशी प्रतिक्रियाही एका प्रवाशानं दिली.